जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
इंधनाची अवाजवी आणि अनावश्यक खरेदी टाळा. आमच्याकडे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकण्याइतका पुरेसा इंधन साठा आहे – परंतु जास्त आणि अनावश्यक खरेदीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होईल आणि इंधनाचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे.
म्हणून इंधनाची अवाजवी खरेदी टाळा असे आवाहन जळगाव जि
ल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले